Nanasaheb Jaware
-
कोपरगावातील शहरातील नागरिकांना पालिका बनली देवदूत!
पत्रकार नानासाहेब जवरे कोपरगाव(प्रतिनिधी)कोपरगाव शहरात २००६ नंतर तेरा वर्षांनी आलेल्या पुरात कोपरगाव नगरपरिषदेने १३२५ नागरिकांना सतर्क करत त्यांना सुरक्षित स्थळी…
Read More » -
अमेरिकेतही भारताचा तिरंगा झळकणार!
नवी दिल्ली(प्रतिनिधी)अमेरिकेच्या स्वातंत्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या मुख्य मिरवणुकीमध्ये यंदा भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्रातील सण परंपरांचेही दर्शन होणार आहे. मिशिगनमधील अॅन…
Read More » -
लिलाबाई पानगव्हाणे यांना चार लाखांचा धनादेश प्रदान
कोपरगाव(प्रतिनिधी)कोपरगांव तालुक्यातील माहेगांव देशमुख येथे नैसर्गिक आपत्तीत मृत्यूमुखी पडलेल्या स्व.सुर्यभान जानकु पानगव्हाणे (वय-७०) यांचे कुटुंबियांची आमदार स्नेहलता कोल्हे ,तहसीलदार योगेश…
Read More » -
आत्मा मालिक ध्यानपिठाच्या वतीने पूरग्रस्तांना राहण्याची व भोजनाची केली व्यवस्था.
कोपरगाव (प्रतिनिधी)कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये गोदावरी नदीला पूर आल्याने शेकडो कुटुंब उघड्यावर पडले आहेत. पुराच्या पाण्यामध्ये अनेकांचे घर गेल्याने त्यांच्या राहण्या-खाण्याची…
Read More » -
गौतम पब्लिक स्कूलमध्ये विभागीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेस प्रारंभ
कोपरगाव(प्रतिनिधी)कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गौतम पब्लिक स्कुल , गौतमनगर व जिल्हा क्रीडाधिकारी…
Read More » -
समाजाप्रती उत्तर दायित्व ओळखुन काम करा- प्रांताधिकारी गोविंद शिंदे
समाजाप्रती उत्तर दायित्व ओळखुन काम करा– प्रांताधिकारी गोविंद शिंदे कोपरगांव (प्रतिनिधी) महसुल विभागात काम करणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी…
Read More » -
महिपत वाबळे यांचे निधन
कोपरगाव(प्रतिनिधी)कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील प्रगतशील शेतकरी महिपत गणपत वाबळे यांचे वयाच्या ९० व्या वर्षी रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. .ब्राम्हणगावात यांचे…
Read More » -
संवत्सर येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
कोपरगाव(प्रतिनिधी) संवत्सर गावातील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय वाचनालयाच्या वतीने नुकतीच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची शताब्धी वर्षानिमित्ताने जयंती कार्यक्रम नुकताच…
Read More » -
कोपरगाव नगरपरिषदेला नवीन साठवण तलावाचे गांभिर्य नाही- सुनील गंगुले
कोपरगाव(प्रतिनिधी)कोपरगावच्या नागरिकांना उन्हाळ्यात १५ ते १७ दिवसांनी पाणी पुरवठा होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने या बाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित…
Read More » -
बाह्य सौंदर्यापेक्षा पेक्षा अंतरंगातील सौंदर्य महत्वाचे -.चैताली काळे
कोपरगाव(प्रतिनिधी)शालेय विद्यार्थिनींनी बाह्य सौंदर्यापेक्षा आपल्या अंतरंगातील सौंदर्याची काळजी घ्यावी. असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी नुकतेच…
Read More »