साहित्य व संस्कृती
-
नामदेव ढसाळ यांचे पूर येथे स्मारक उभारणार-आश्वासन
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांचे उचित स्मारक होण्यासाठी राज्य शासन कटीबध्द असल्याचे आश्वासन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शनभुराज देसाई…
Read More » -
…या २४ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) नक्षञाचं देणं काव्यमंच,मुख्यालय,भोसरी,पुणे ३९ चा २४ वा वर्धापन दिन नुकताच सायन्सपार्क नाट्यगृह,विज्ञान केंद्र,चिंचवड येथे उत्साहात संपन्न झाला आहे.…
Read More » -
राज्यातील सात जणांना ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर !
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील भि.ग.रोहमारे ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या राज्य पातळीवरील ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून त्यात …
Read More » -
२४ वी राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धा आयोजन
न्यूजसेवा भोसरी-(प्रतिनिधी) दरवर्षी कवींच्या काव्य लेखणीला धार मिळण्यासाठी भोसरी,पुणे येथील,’नक्षत्रांच देणं काव्यमंच’ यांच्या वतीने राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धा आयोजित…
Read More » -
मुलींना संस्काराची शिदोरी गरजेची-…यांचे प्रतिपादन
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) तरुणांची नवीन पिढी घडवत असताना आता पालकांना त्यांना हिंदू संस्कृतीची संस्काराची शिदोरी गरजेची असल्याने प्रतिपादन हरपित रंधावा यांनी…
Read More » -
गौरव रंगभूमीचा कार्यक्रम संपन्न
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) अ.नगर येथील कन्हैया ट्रस्ट आणि मराठवाडा मित्र मंडळ यांचे वतीने राज्यस्तरीय बाल एकांकिका महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर व कांकरिया करंडक…
Read More » -
परदेशात अभ्यासलेले एक दुर्मिळ संत-महिपती महाराज
न्यूजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) मुळ पुण्यातील मात्र आता अमेरिकेतील कोलंबिया येथे स्थायिक होऊन तेथील विद्यापीठात पी.एच.डी.करत असलेल्या विद्यार्थिनी रोहिणी शुक्ल यांनी…
Read More » -
“जो समाज जात,धर्माच्या फेऱ्यात अडकतो तो अप्रगतशील राहतो”-अर्थतज्ञ मुणगेकर
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) “ज्या देशात दारिद्र्य,बेरोजगारी,बकालपणा,शेतकरी आत्महत्या व अल्पसंख्यांकांचे सुरक्षेचे प्रश्न असून देखील तेथे केवळ जात आणि धर्माच्या फेऱ्यात समाज अडकलेला…
Read More » -
सभोवतालच्या घटनांनी संवेदनशील मन व्याकुळ होते-पाटील
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) माणूस संवेदनशील मनाचा प्राणी आहे.आपल्या सभोवताली घडणाऱ्या दुर्घटना पाहून आपण कधी व्याकुळ होतो आणि मग ती घटना आपल्या…
Read More » -
…तर मराठी भाषेसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल-आव्हान
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) मराठी माणसाला एकत्र येऊन आपल्या भाषेसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल,त्याशिवाय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होणार…
Read More »