जलसंपदा विभाग
-
पालखेड डाव्या कालव्यातून पाझर तलाव भरून द्या-मागणी
न्यूजसेवा कोपरगाव -(प्रतिनिधी) पालखेड डाव्या कालव्याला ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले असून या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागाच्या सर्व…
Read More » -
निळवंडेच्या लाभक्षेत्रात तलाव भरून द्या-कालवा कृती समितीची मागणी
न्यूजसेवा कोपरगांव -(प्रतिनिधी) निळवंडे आणि भंडारदऱ्याच्या पाणलोटात क्षेत्रात पावसाचे जोरदार प्रपात सुरू असून उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा…
Read More » -
रेल्वेसह नदी जोड प्रकल्पासाठी…या खासदारांची राज्यपालांची भेट!
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल विष्णू देव वर्मा यांची राजभवन येथे भेट घेऊन…
Read More » -
…’त्या ‘ दुष्काळी गावांची पाण्याची प्रतीक्षा संपली !
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) निळवंडेच्या संगमनेर येथील जलसंपदा विभागाने डी.वाय.04 उजवी आणि डाव्या वितरण व्यवस्थेचे काम अद्याप सुरू केलेले नव्हते याबाबत निळवंडे…
Read More » -
पश्चिम घाटमाथ्याच्या पाण्याबाबत नेते शीतनिद्रेत,…यांचा आरोप!
न्यूजसेवा कोपरगाव -(प्रतिनिधी) मराठवाड्यासह नगर-नाशिक जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या अप्पर वैतरणेचे अतिरिक्त पाणी कोपरगाव व अहिल्यानगरला मिळण्यासाठी लढा गरजेचा असून याबाबत…
Read More » -
लहान तोंडी मोठा घास…!
न्यूजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) जिल्ह्यासह राज्यातील धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने साठवण क्षमता कमी झाली.यासाठी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने धरणांचे सर्व्हेक्षण करुन…
Read More » -
कालव्याचे आवर्तन सुटूनही…ही चारी कोरडीच,शेतकऱ्यांचा संताप!
न्यूजसेवा कुंभारी-(मधुकर वक्ते) गोदावरी उजव्या कालव्यातून आवर्तन सुटून तब्बल पंधरा दिवस उलटून गेले तरी हरिसन ब्रँच चारी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना…
Read More » -
निळवंडे वितरण व्यवस्था,..या चाऱ्यांचे कामे तातडीने सुरू करा-मागणी
न्यूजसेवा कोपरगाव -(प्रतिनिधी) उत्तर नगर व नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या मुख्य…
Read More » -
महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार…या मंत्र्याचे सूतोवाच
न्यूजसेवा- कोपरगाव-संवत्सर –(नानासाहेब जवरे,शिवाजी गायकवाड) राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे सामाजिक आणि राजकीय कार्यापासून प्रेरणा घेऊन राज्य सरकार लवकरच 90…
Read More » -
जलयात्रा ही परिवर्तनाची चळवळ ठरणार -…या नेत्याचे भाकीत
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सुरू केलेली जलयात्रा केवळ जनजागृतीपुरती मर्यादित न राहता, “पाणी हीच जीवनरेखा” या जाणिवेला…
Read More »