जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

निळवंडेच्या कालव्यांसाठी १७५ कोटीचें आश्वासन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

उत्तर नगर जिल्ह्याच्या अवर्षणग्रस्त असलेल्या १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी निधी मिळावा यासाठी कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेवून निळवंडे कालव्यांची कामे त्वरित सुरु करून निधीची उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली असता तातडीने १०५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार असून उर्वरित ७० कोटींचा निधी दिवाळीनंतर उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्र्यांनी दिली असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.या पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिक विभागीय बैठकीत ११०० कोटींची घोषणा केली होती मात्र प्रत्यक्षात १०५ कोटी अर्थसंकल्पात तर नाबार्ड कडून ७५ असे मिळणार असल्याच्या केवळ बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या मात्र प्रत्यक्षात एक रुपयांची तरतूद केली नव्हती त्याकडॆ निळवंडे कालवा कृती समितीने ऊर्जाराज्य मंत्री ना.तनपुरे यांचे लक्ष वेधून घेतले होते.

निळवंडे धरणाच्या कालव्यांचे जवळपास निम्म्यापेक्षा जास्त काम अपूर्ण असून या कामाला गती मिळून धरणाच्या लाभक्षेत्रातील अवर्षणग्रस्त भागातील शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हि मागणी नुकतीच निळवंडे कालवा कृती समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,जलसंपदा मंत्री जयंत पाटील,वित्त मंत्री अजित पवार,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. आशुतोष काळे यांना निवेदन देऊन व राज्याचे ऊर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे यांना राहुरी येथे दोनदा समक्ष भेटून केली होती व या प्रश्नाला नुकतीच वाचा फोडली होती.मात्र अद्याप दुष्काळी १८२ गावांच्या पिण्याच्या पाण्याचे आरक्षण टाकण्याबाबत कोणीही गांभीर्य दाखवत नसल्याचे दुर्दैवाने दिसत आहे.

आगामी महिन्यात निळवंडे प्रकल्पास मंजूर होऊन १४ जुलै रोजी पन्नास वर्षाचा कालखंड उलटत आहे.निळवंडेच्या भिंतीचे काम पूर्ण होऊन बारा वर्षाचा कालखंड उलटत असून कालवे जाणीवपूर्वक आधी केले नसल्याने तो पासून या धरणात पाणी साठवले जात असताना ते पाणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळत नाही. निळवंडे धरणाचे काम येत्या काही वर्षात पूर्ण करण्याची आश्वासने दिली जात आहे.या बाबत निळवंडे कालवा कृती समितीच्या औरंगाबाद खंडपीठात अड.अजित काळे यांचे मार्फत दाखल जनहित याचिकेत केंद्र व राज्य सरकारने निधी देण्याचे लेखी प्रतिज्ञापत्र केंद्र व राज्य सरकारने या पूर्वीच मार्च २०१७ मध्ये दिले आहे.मार्च पासून कोरोनामुळे मजूर आपल्या गावी गेल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या मात्र काम शीघ्र गतीने पूर्ण व्हावे यासाठी अद्यावत मशिनरींची संख्या वाढविण्यात आली असून कामाला वेग मिळणार आहे. कोरोना संकटामुळे निधी उपलब्ध करण्यात अडचणी येत असल्यातरी १०५ कोटी तातडीने उपलब्ध करून उर्वरित ७० कोटींचा निधी दिवाळी नंतर उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.निळवंडे धरणाच्या कालव्यांचे जवळपास निम्म्यापेक्षा जास्त काम अपूर्ण असून या कामाला गती मिळून धरणाच्या लाभक्षेत्रातील अवर्षणग्रस्त भागातील शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हि मागणी नुकतीच निळवंडे कालवा कृती समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,जलसंपदा मंत्री जयंत पाटील,वित्त मंत्री अजित पवार,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. आशुतोष काळे यांना निवेदन देऊन व राज्याचे ऊर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे यांना राहुरी येथे दोनदा समक्ष भेटून केली होती व या प्रश्नाला नुकतीच वाचा फोडली होती.

आगामी महिन्यात निळवंडे प्रकल्पास मंजूर होऊन १४ जुलै रोजी पन्नास वर्षाचा कालखंड उलटत आहे.निळवंडेच्या भिंतीचे काम पूर्ण होऊन बारा वर्षाचा कालखंड उलटत असून कालवे जाणीवपूर्वक आधी केले नसल्याने तो पासून या धरणात पाणी साठवले जात असताना ते पाणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळत नाही. निळवंडे धरणाचे काम येत्या काही वर्षात पूर्ण करण्याची आश्वासने दिली जात आहे.या बाबत निळवंडे कालवा कृती समितीच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल जनहित याचिकेत केंद्र व राज्य सरकारने निधी देण्याचे लेखी प्रतिज्ञापत्र केंद्र व राज्य सरकारने या पूर्वीच मार्च २०१७ मध्ये दिले आहे.वर्तमानात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी हा प्रश्न हाती घेतला असल्याचे दिसत आहे.त्यामुळे दुष्काळी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हि बैठक मुंबई येथे आज दुपारी दोनच्या सुमारास आयोजित केली होती.त्यावेळी हे आश्वासन दिले आहे. या बैठकीसाठी महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात,उर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक तनपुरे,आ.आशुतोष काळे उपस्थित होते.या बैठकीत निळवंडे कालवे संदर्भात निधी बाबत येणाऱ्या अडचणी,भु-संपादन, आराखडा याबाबत चर्चा झाली.झालेल्या चर्चेवेळी निळवंडे कालव्यांसाठी मिळावा,थांबलेल्या कामाला गती मिळावी आदी मागण्या आमदार आशुतोष काळे यांनी मांडल्या. यावेळी बोलतांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, निळवंडे धरणाचे काम येत्या दोन वर्षातच पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. कोरोनामुळे मजूर आपल्या गावी गेल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या मात्र काम शीघ्र गतीने पूर्ण व्हावे यासाठी अद्यावत मशिनरींची संख्या वाढविण्यात आली असून कामाला वेग मिळणार आहे. कोरोना संकटामुळे निधी उपलब्ध करण्यात अडचणी येत असल्यातरी १०५ कोटी तातडीने उपलब्ध करून उर्वरित ७० कोटींचा निधी दिवाळी नंतर उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. गरज भासल्यास अधिक निधीची तरतूद देखील करण्यात येणार असून पुढील आर्थिक वर्षात ३२५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जलसंपदा मंत्र्यांनी दुरसंवादाद्वारे कार्यकारी संचालक एन. व्ही. शिंदे व आमदार किरण लहामटे यांच्याशी देखील चर्चा करून निळवंडे बाबतच्या अडचणी जाणून घेतल्या. झालेली बैठक निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी लवकरच पाणी मिळण्यासाठी फलद्रूप ठरणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.या बैठकीसाठी महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात,उर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक तनपुरे,आ.आशुतोष काळे उपस्थित होते.या बैठकीत निळवंडे कालवे संदर्भात निधी बाबत येणाऱ्या अडचणी,भु-संपादन, आराखडा याबाबत चर्चा झाली.झालेल्या चर्चेवेळी निळवंडे कालव्यांसाठी मिळावा,थांबलेल्या कामाला गती मिळावी आदी मागण्या आमदार आशुतोष काळे यांनी मांडल्या. यावेळी बोलतांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, निळवंडे धरणाचे काम येत्या दोन वर्षातच पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. कोरोनामुळे मजूर आपल्या गावी गेल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या मात्र काम शीघ्र गतीने पूर्ण व्हावे यासाठी अद्यावत मशिनरींची संख्या वाढविण्यात आली असून कामाला वेग मिळणार आहे. कोरोना संकटामुळे निधी उपलब्ध करण्यात अडचणी येत असल्यातरी १०५ कोटी तातडीने उपलब्ध करून उर्वरित ७० कोटींचा निधी दिवाळी नंतर उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. गरज भासल्यास अधिक निधीची तरतूद देखील करण्यात येणार असून पुढील आर्थिक वर्षात ३२५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जलसंपदा मंत्र्यांनी दुरसंवादाद्वारे कार्यकारी संचालक एन. व्ही. शिंदे व आमदार किरण लहामटे यांच्याशी देखील चर्चा करून निळवंडे बाबतच्या अडचणी जाणून घेतल्या. झालेली बैठक निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी लवकरच पाणी मिळण्यासाठी फलद्रूप ठरणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.या बैठकीला निळवंडे कालवा कृती समितीला निमंत्रण देण्यात आले होते मात्र कोरोना साथीमुळे या बैठकीला जाणे अवघड बनले असल्याने निळवंडे कालवा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना तांत्रिक कारणामुळे जाता आले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close