जलसंपदा विभाग
-
निळवंडे कालवे गाजले,युवराजांनीं घेतला काढता पाय!
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची वार्षिक सभा संपन्न झाली असुन सभेत दोन-तीन विषय वाचून…
Read More » -
निळवंडेच्या ‘त्या’ ५०० कोटींचे काय केले ते आधी विखेंनी सांगावे,मग उदघाटन करा-गव्हाणे
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण करण्यासाठी जाहीर केलेले शिर्डी श्री साईबाबा संस्थान कडून पाचशे कोटी देऊ अशी वल्गना आघाडीचे…
Read More » -
आ.थोरातांनी निळवंडेच्या बढाया आता तरी बंद कराव्या-कोल्हे
न्यूजसेवाकोपरगाव-(नानासाहेब जवरे) निळवंडे धरण व कालवे हे जीवनाचे ध्यासपर्व मानून धरण पूर्ण केले.कालव्यांसाठी सातत्याने मोठा निधी मिळवला.आता दोन्हीही कालव्यांची कामे…
Read More » -
आघाडी सरकारने निळवंडे कालव्यांचे सर्वाधिक काम केले-माजी मंत्री जयंत पाटील
न्यूजसेवाकोपरगाव-(नानासाहेब जवरे) राज्यातील आघाडी सरकारने तीन वर्षांच्या काळात सर्वाधिक दीड लाख क्यूबिक मीटर काम तर ३१७ बांधकामे,४५० डिझाईन पूर्ण केले…
Read More » -
उच्च न्यायालयाच्या आदेशाने निळवंडेच्या कालव्यांना गती देण्यासाठी जलसंपदाची बैठक
न्यूजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) उत्तर नगर जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे कालवे आगामी डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करू…
Read More » -
शेतकऱ्यांनी मुदतीच्या आत ७ नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करावे-आवाहन
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम २०२२-२३ साठी चालू खरीप हंगामातील उभी पिके तसेच पेरणी झालेली पिके,चारा…
Read More » -
गोदावरी कालवे पूर्ण क्षमतेने चालवा अन्यथा आंदोलन-…या कार्यकर्त्यांचा इशारा
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव,राहाता तालुक्यांना शेती सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या गोदावरी कालव्यांचे पूर पाणी पूर्ण क्षमतेने चालवा अन्यथा आपण नाशिक येथून जलदिंडी…
Read More » -
गोदावरी कालव्यांना पूर पाणी सोडा-मागणी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या अन्यायी समन्यायी कायद्याने जायकवाडी धरण ६५ % भरल्या शिवाय गोदावरी डावा व उजव्या कालव्यांना गोदावरीचे पूरपाणी…
Read More » -
गोदावरी कालव्यांना पाणी द्या-कोपरगाव तालुक्यातून मागणी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) गोदावरी नदी वर्तमानात दुधडी तुडुंब वाहत असताना गोदावरी कालवे मात्र कोरडे आहेत,तरी खरिपाच्या पिकासाठी गोदावरी कालव्यांद्वारे पाणी मिळणे…
Read More » -
निळवंडे वरील उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षण रद्द करा अन्यथा आंदोलन-इशारा
न्यूजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) उत्तर नगर जिल्ह्यातील सात तालुक्यातील अवर्षण गस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्राबाहेर पळविण्याचा व…
Read More »