जलसंपदा विभाग
-
दुष्काळी पाझर तलाव आधी भरून द्या,खा.वाकचौरेंकडे केली मागणी
न्युजसेवा कोपरगाव (प्रतिनिधी)उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचे सुमारे सहा टी.एम.सी.पाणी दुष्काळी भागात तीन आवर्तनात द्या…
Read More » -
भंडारदरा धरणातून…इतकी आवर्तने सोडणार !
न्युजसेवा शिर्डी,(प्रतिनिधी) भंडारदारा प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून उन्हाळ्याचे तीन आणि रब्बीचे एक आवर्तन करण्यावर जलसंपदा मंत्री (गोदावरी व…
Read More » -
गोदावरीचे चौथे आवर्तन ठरणार मृगजळ !
न्युजसेवा कोपरगाव (नानासाहेब जवरे) गोदावरी खोऱ्यात डावा व उजवा कालवा खोऱ्यात तीन आवर्तने सोडण्यात येतील अतिरिक्त पाणी बचत झाल्यास चौथे…
Read More » -
गोदावरी कालव्यातून…इतकी आवर्तने सोडणार-माहिती
न्युजसेवा शिर्डी (प्रतिनिधी ) गोदावरी खोऱ्यात डावा व उजवा कालवा खोऱ्यात तीन आवर्तने सोडण्यात येतील.अतिरिक्त पाणी बचत झाल्यास चौथे आवर्तन…
Read More » -
गोदावरीच्या अभ्यास गट शिफारशीचे जोरदार स्वागत !
न्युजसेवा कोपरगाव (प्रतिनिधी) एका जनहित याचिकेत गोदावरीच्या अभ्यास गट-२ यांनी जायकवाडीत धरणात ५८ टक्के म्हणजे ४४.५० टक्के जिवंत पाणीसाठा झाल्यानंतर…
Read More » -
जलसंपदामंत्र्यांमुळे निळवंडे धरणाची उंची वाढणार !
न्युजसेवा कोपरगाव (नानासाहेब जवरे) राज्याच्या मंत्रिमंडळात जलसंपदा मंत्री म्हणून आता राधाकृष्ण विखे यांचा समावेश झाला असल्याने निळवंडे लाभक्षेत्रातील १८२ दुष्काळी…
Read More » -
७ नंबर अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ !
न्युजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) जलसंपदा विभागाने गोदावरी कालव्यांचे रब्बी हंगाम २०२४-२५ साठी ७ नंबर पाणी मागणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यासाठी केलेल्या…
Read More » -
निळवंडे वितरण व्यवस्थेसाठी मोठा निधी – खा.वाकचौरे
न्युजसेवा कोपरगाव -(प्रतिनिधी) निळवंडे धरणाच्या कालव्यांचे व पोट कालव्यांची अस्तरीकरणाची कामे अद्याप पूर्ण झाली नसताना व त्यासाठी मोठी आर्थिक तरतूद…
Read More » -
तुटीच्या खोऱ्यात पाणी वळविण्यासाठी प्रयत्न करणार – …या नेत्याचे आश्वासन
न्युजसेवा कोपरगाव -(प्रतिनिधी) सह्याद्रीच्या पश्चिम घाटमाथ्यावर पडलेले पाणी पूर्वेस वळविण्यासाठी आपण लक्ष घालणार असून शेतकरी संघटना व निळवंडे कालवा कृती…
Read More » -
कोपरगावच्या भूमिपुत्रांच्या पुस्तकाचे परदेशात उद्घाटन !
न्युजसेवा कोपरगाव -(प्रतिनिधी)कोपरगावचे भूमिपुत्र असलेले भूमिपुत्र कर्नल घनश्याम उगले लिखित,टेरे पॉलीसि सेंटर तर्फे प्रकाशित “सैरनी नदीचे पुनरुज्जीवन” या पुस्तकाचे प्रकाशन…
Read More »