संपादकीय
-
तहसील कार्यालयाच्या आढावा बैठकांतील सार
जनशक्ती न्यूजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आ.आशुतोष काळे यांची सोमवार दि.२ नोव्हेम्बर रोजी सकाळी अकरा वाजता महावितरण,पारेषण,राज्य परिवहन आदी…
Read More » -
देशातील कर्ज बुडवे उठले शेतकऱ्यांच्या मुळावर !
संपादक-नानासाहेब जवरे कोपरगाव-(प्रतिनिधी) देशातील कर्जबुडव्या कंपन्यांना आणि उद्योगपतींना सरकार पायघड्या टाकत असताना देशात ५०-५५ टक्के रोजगार मिळवून देणाऱ्या कृषी क्षेत्र…
Read More » -
राज्यात मनसे व्यापणार हिंदुत्ववादी विचारांची राजकीय पोकळी, महामेळाव्याची जय्यद तयारी
संपादक-नानासाहेब जवरे कोपरगाव-(प्रतिनिधी) राज्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी अभद्र युती केल्याने हिंदुत्ववादी मते नाराज झाल्याने राज्यात निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी…
Read More » -
“मतमतांतराला” मातीमोल करणारे वर्ष
संपादक-नानासाहेब जवरे कोपरगाव-(प्रतिनिधी) एक वेळ दुसऱ्या वेळेसारखी जशी असू शकत नाही तसेच एक दिवस दुसऱ्या दिवसा सारखा असू शकत नाही…
Read More » -
…त्या स्थगितीनंतर पुढे काय ? शेतकऱ्यांपुढील यक्ष प्रश्न !
संपादक-नानासाहेब जवरे कोपरगाव-(प्रतिनिधी) कोणाच्याही आणि कशाच्याही प्रभावाखाली न येता निष्पक्ष न्यायदान करणे हे आपल्या न्याय व्यवस्थेचे वैशिष्ट्य राहिले आहे.मात्र निळवंडे…
Read More » -
मतांच्या लालसेने बसविले कोपरगाव,शिर्डीकरांच्या मानगुटीवर निळवंडेचे भूत !
संपादक-नानासाहेब जवरे कोपरगाव-( प्रतिनिधी ) उत्तर नगर जिह्यातील संगमनेर,राहाता,राहुरी,कोपरगाव,श्रीरामपूर,व सिन्नर,अकोले या सात तालुक्यातील 182 दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या…
Read More » -
कोपरगावात भाजपच्या तिकिटावरून चार उमेदवारांची मारामार,काळेंची मंगळवारी घोषणा!
संपादक-नानासाहेब जवरे कोपरगाव (प्रतिनिधी) राज्याच्या विधानसभेची निवडणूक अवघ्या बावीस दिवासावरून येऊन ठेपली असताना कोपरगावात अद्याप कोण कोणत्या पक्षात आहे हे…
Read More » -
कठपुतळ्या नाचविणारांची परिणामातून सुटका नसते……!
संपादक-नानासाहेब जवरे,कोपरगाव महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ‘सक्तवसुली संचलनालया’ने राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसहीत…
Read More » -
मतांच्या बेगमीसाठी अस्मितांचा बाजार आम्ही थांबवणार केंव्हा ?
नानासाहेब जवरे अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची कमी करून राज्यातील युती सरकारने भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेसचे…
Read More » -
जिल्ह्याच्या राजकारणात मंत्री विखे व माजी मंत्री थोरात संघर्षात बाजी कोणाची होणार ?
संपादक-नानासाहेब जवरे, उत्तर नगर जिल्ह्यातील 182 गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे डाव्या कालव्याच्या संगमनेर तालुक्यातील राजापूर म्हाळुंगी नदीवरील उदघाटनासाठी राज्याचे गृहनिर्माण…
Read More »