जयंती,पुण्यतिथी अभिवादन
-
महात्मा फुले यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याची गरज-प्रा.डॉ.नवसागर
न्यूजसेवा अ.नगर (प्रतिनिधी) “क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांनी बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून वैचारिक गुलामगिरीतून मुक्त केले.स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली…
Read More » -
माजी खा.काळे यांची जयंती उत्साहात साजरी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोसाका उद्योगाचे समुहाचे संस्थापक शिक्षण महर्षी माजी खा.कर्मवीर शंकरराव काळे यांची १०२ वी जयंती कर्मवीर शंकरराव काळे मित्र…
Read More » -
कोपरगाव शहरात शिवजयंती उत्सव संपन्न
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव शहरात शिवसेना सालाबादा प्रमाणे यावर्षी तिथीप्रमाणे शिवरायांची जयंती उत्सव साजरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.त्यात दोन…
Read More » -
कोपरगाव तालुक्यात शिवजयंती उत्साहात संपन्न
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत नाहीत,तर ते संपूर्ण जगाला प्रेरणास्थानी असून…
Read More » -
डॉ.आंबेडकरांच्या विचारांवर कार्यकर्त्यांनी वाटचाल करावी-आवाहन
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो,तसा तो शिक्षणाअभावी दुसऱ्याचा गुलाम होतो म्हणून समाजाने शिक्षण हे समाज परिवर्तनाचे…
Read More » -
श्री क्षेत्र भोजडे येथे होणार कीर्तन महोत्सव सोहळा
न्यूजसेवाकोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र भोजडे येथील संत विचारधारा वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली समाधी संजीवन…
Read More » -
कोपरगावात लोकमान्य टिळक,लोकशाहीर साठे जयंती साजरी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव शहरातील स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयात महान स्वातंत्रसेनानी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती…
Read More » -
सकारात्मक कृती घडण्यासाठी विचारांचा नियंत्रक हवा-डॉ.कोहिनकर
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) माणसे ज्याप्रमाणे विचार करीत असतात त्याप्रमाणेच कृती घडत जाते.विचार सकारात्मक असतील तर कृती चांगली घडते आणि तेच विचार…
Read More » -
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची जयंती साजरी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव येथील स्थानिक के.जे.सोमैय्या महाविदयालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री स्व.विलासराव देशमुख यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी…
Read More » -
गौतम बुद्ध समस्त मानवतेला मिळालेले वरदान-..यांचे प्रतिपादन
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) गौतम बुद्धांचा धम्म हा कुठल्या एका विशिष्ठ समाजाचा उद्धार करण्याचा मार्ग नव्हे,तर समस्त मानवतेला मिळालेले ते वरदान आहे.त्यामुळे…
Read More »