धार्मिक
-
दुःखावर मात करण्याचा विश्वास संतांनी निर्माण केला-…या किर्तनकारांचे प्रतिपादन
न्यूजसेवा संवत्सर-(प्रतिनिधी) उत्तम चारित्र्य,धर्मनिष्ठा,भूतदया,सदाचार आणि नीती या गुणांचा वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मात अंतर्भाव असावा हे संस्कार संतांनी माणसांच्या मनावर रुजविण्याबरोबरच या…
Read More » -
कोपरगाव तालुक्यात मीराबाई मिरीकर यांचे किर्तन
न्यूजसेवा संवत्सर-(प्रतिनिधी) कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथे सालाबादप्रमाणे ऋषीपंचमीनिमित्त प्रख्यात किर्तनकार ह.भ.प.मीराबाई मिरीकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम बुधवार दि.२० सप्टेंबर रोजी सकाळी…
Read More » -
सर्वोच्च न्यायालयाच्या…या न्यायमूर्तींनी घेतले साई समाधीचे दर्शन
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी)सर्वोच्च न्यायालयाचे दिल्ली येथील न्यायमुर्ती डॉ.धनंजय वाय.चंद्रचुड यांनी नुकतेच शिर्डी येथे येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. यावेळी…
Read More » -
…या तालुक्यात १.३५ कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता-माहिती
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी)कोपरगाव विधानसभा मतदार संघातील १.३५ कोटीच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच…
Read More » -
कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा नाही-सुभाष महाराज
न्यूजसेवा संवत्सर-(शिवाजी गायकवाड) कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही.हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते.भारतीय…
Read More » -
…या सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता !
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) पढेगाव सप्ताहाची आज काल्याच्या कीर्तनाने सांगताकोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथे सालाबादप्रमाणे याहीवर्षी गावाने अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा जपत मोठ्या…
Read More » -
…या केंद्रीय मंत्र्यांचे साई दर्शन संपन्न
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी)केंद्रिय राज्यमंत्री भारती पवार आरोग्य यांनी आज शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन मोठ्या श्रद्धेने पाद्यपुजा केली आहे.…
Read More » -
…हे माजी मुख्यमंत्री साई दरबारी दाखल
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी आज शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे…
Read More » -
…या ठिकाणी,’गोकुळाष्टमी उत्सव’ मोठ्या उत्साहात संपन्न
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात रात्रौ १२.००…
Read More » -
वेद वाचण्यापेक्षा वेदना वाचता येणे महत्वाचे-ह.भ.प.संजय महाराज
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) अध्यात्म म्हणजे मुळात कोणतीही धार्मिक गोष्ट नाही,वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणे,कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव बाळगणे,आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं…
Read More »