कृषी विभाग
-
कृषी विक्री परवान्यांसाठी ऑनलाईन नोंदणी करावी-आवाहन
न्यूजसेवा अ,’नगर (प्रतिनिधी) खते, बियाणे आणि किटकनाशके यांच्या विक्रीचे परवाने प्राप्त करून घेण्यासाठी जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांनी ‘महाआयटी’ च्या ‘आपले सरकार’…
Read More » -
…या किसान’ योजनेची ३१ जूलै पर्यंत ‘केवायसी’ भरण्याचे आवाहन
न्यूजसेवा अ,’नगर-(प्रतिनिधी) ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ घेत असलेल्या मात्र अद्याप ‘केवायसी’ (ग्राहकाची ओळख) न केलेल्या शेतकऱ्यांनी ३१ जूलै पर्यंत ‘केवायसी’…
Read More » -
ब्राझिलच्या धर्तीवर सोयाबिन चे क्रांतिकारी उत्पादन भारतात-डॉ.वाघचौरे
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) सोयाबिन हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पिक बनले आहे.विशेष म्हणजे भारतीय सोयाबिन हे नॉन जी.एम.ओ.प्रकारातील असल्यामुळे आखाती देशांमधून…
Read More » -
प्लास्टिक विषाणूसाठी नवीन औषध-माहिती
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) अश्वमेध मागील अनेक वर्षांपासून व्हायरस विरुद्ध उपयोगी वनस्पतीं च्या संशोधनात कार्यरत आहे.या संशोधनातून विकसित झालेले भाजीपाला व फळ…
Read More » -
फळे पिकविण्यासाठी कोपरगावात आता नवीन संशोधन !
न्यूजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) विविध फळ हंगामात फळे पिकवताना रासायनिक पदार्थांचा वापर करणे घातक असून त्याचे मनुष्य जीवनावर दुष्परिणाम होत असल्याने…
Read More » -
शेतकऱ्यांची सहनशीलता संपण्याआधी ऊस तोडून न्या-कोपरगावातून इशारा
न्यूजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) कोपरगाव तालुक्यात अद्यापही हजारो टन ऊस गाळपाविना शिल्लक असून त्याचे रूपांतर खोडक्यात होऊ लागले आहे.या बाबत परीस्थिती…
Read More » -
कांदा कसा साठवावा आणि टिकवावा ? -डॉ.वाघचौरे
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) सध्या उन्हाळ कांदा काढणीचा हंगाम जोरात चालू आहे.या हंगामातील कांदा साठवला जातो आणि टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशात तसेच आसपासच्या…
Read More » -
महावितरणचा भोंगळ कारभार,पूर्व कोपरगावातील शेतकरी त्रस्त
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) वर्तमानात महावितरण विभागाचा कारभार हा मोठ्या प्रमाणावर लहरी बनला असून शेतकरी या कारभाराला वैतागले आहे.याबाबत त्यांनी दहिगाव बोलका…
Read More » -
कोपरगाव तालुक्यात रब्बी पिके भुईसपाट,पंचनामे करण्याची मागणी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्याच्या नैऋत्येस साधारण वीस कि. मी.अंतरावर असलेल्या जवळके परिसरात नुकत्याच कोसळलेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान…
Read More » -
कांदा साठवणुकीचे भारतीय पेटंट अश्वमेध कडे-डॉ.वाघचौरे
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) भारतात कांदा साठवणुकीच्या प्रश्न गंभीर होता त्यामुळे शेतकऱ्यांना भाव मिळण्यास अडचण येत होती.मात्र आता दीर्घ काळ कांदा साठवणुकीसाठी…
Read More »