कृषी विभाग
-
खरीप पीक पाहणी अॅपमध्ये अडचणी,विनाअट अनुदान द्यावे-मागणी
न्यूजसेवा संवत्सर-(प्रतिनिधी) शासनाने खरीप हंगामातील पिकांची नोंद ‘इ-पीक पाहणी ‘अॅपद्वारे करणे शेतकऱ्यांसाठी बंधनकारक करुन या अॅपवर नोंद केली नाही तर…
Read More » -
…या कंपनीचे मस्टायटीस साठी भारतीय पेटंट
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) भारतीय शेतकऱ्यांचा शेती पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाची ओळख आहे. गेल्या काही वर्षापासून दूध व्यवसाय शेतकरी आधुनिक पद्धतीने…
Read More » -
वर्ग-२ जमीन धारकांना आनंदाची बातमी,शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) श्रीरामपूर तालुक्यातील वर्ग दोन च्या जमिनी धारकांसाठी शेती कर्ज मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी संदर्भात शेतकरी संघटनेने जिल्हा बँक येथे…
Read More » -
शिर्डीत साईबाबा समाधीवर हार-फुले चालू करा-मागणी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोरोना काळखंडाचे निमित्त करून बंद करण्यात आलेले साईबाबा मंदिर आणि परिसरात बंद केलेले हार आणि पुष्प गुच्छ शिर्डी…
Read More » -
कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी बफर स्टॉक
न्यूजसेवा मुंबईः साठेबाजी करणार्यांवर अंकुश ठेवण्यासाठी आणि कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा उत्पादन हंगामात मजबूत बफर स्टॉक तयार…
Read More » -
कृषी विक्री परवान्यांसाठी ऑनलाईन नोंदणी करावी-आवाहन
न्यूजसेवा अ,’नगर (प्रतिनिधी) खते, बियाणे आणि किटकनाशके यांच्या विक्रीचे परवाने प्राप्त करून घेण्यासाठी जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांनी ‘महाआयटी’ च्या ‘आपले सरकार’…
Read More » -
…या किसान’ योजनेची ३१ जूलै पर्यंत ‘केवायसी’ भरण्याचे आवाहन
न्यूजसेवा अ,’नगर-(प्रतिनिधी) ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ घेत असलेल्या मात्र अद्याप ‘केवायसी’ (ग्राहकाची ओळख) न केलेल्या शेतकऱ्यांनी ३१ जूलै पर्यंत ‘केवायसी’…
Read More » -
ब्राझिलच्या धर्तीवर सोयाबिन चे क्रांतिकारी उत्पादन भारतात-डॉ.वाघचौरे
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) सोयाबिन हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पिक बनले आहे.विशेष म्हणजे भारतीय सोयाबिन हे नॉन जी.एम.ओ.प्रकारातील असल्यामुळे आखाती देशांमधून…
Read More » -
प्लास्टिक विषाणूसाठी नवीन औषध-माहिती
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) अश्वमेध मागील अनेक वर्षांपासून व्हायरस विरुद्ध उपयोगी वनस्पतीं च्या संशोधनात कार्यरत आहे.या संशोधनातून विकसित झालेले भाजीपाला व फळ…
Read More » -
फळे पिकविण्यासाठी कोपरगावात आता नवीन संशोधन !
न्यूजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) विविध फळ हंगामात फळे पिकवताना रासायनिक पदार्थांचा वापर करणे घातक असून त्याचे मनुष्य जीवनावर दुष्परिणाम होत असल्याने…
Read More »