नैसर्गिक आपत्ती
-
खरीप अतिवृष्टीची नुकसान भरपाई तातडीने द्या-…या नेत्याची मागणी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) अतिवृष्टीमुळे खरीप हंगामांतील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले त्याचे पंचनामे देखील महसूल,कृषी विभागाकडून करण्यात…
Read More » -
शिर्डीचे खा.लोखंडे बेपत्ता,शेतकरी,पूरग्रस्त नागरिक वाऱ्यावर-टीका
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) राज्यासह कोपरगाव तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातलेला असताना त्याकडे लक्ष न देता दोन वेळा शिवसेना पक्षाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून…
Read More » -
खंदक नाला पुरात सायकल मार्टचे दहा लाखांचे नुकसान !
न्यूजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) कोपरगाव येथील जुन्या नगर पालिकेजवळ असलेल्या जय हिंद सायकल मार्टचे गोदाम असलेल्या गोकुळनगरी येथील गोदामात नुकत्याच आलेल्या…
Read More » -
सोयाबीनसह खरिप पिके पाण्यात,नुकसान भरपाई द्या-मागणी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) संपूर्ण कोपरगाव तालुक्यात काल झालेल्या ढगफुटीने उभ्या पिकाबरोबरच शेतीचे मोठे नुकसान झाले असून सर्व शेतकऱ्यांना सरसकट एकरी ५०…
Read More » -
क्षेत्राची अट न ठेवता एकरी ५० हजार नुकसान भरपाई द्या-माजी खा.तनपुरेची मागणी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) राज्यभर परतीच्या पावसाने थैमान घातले आहे.अतिवृष्टीने खरीप वाया गेला आहे.सोयाबीन,कापूस खरीप पिकांचे शतप्रतिशत नुकसान झाले आहे. जून पासून…
Read More » -
कोपरगावात अतिवृष्टीचे पंचनामे करा-…या नेत्याच्या सूचना
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यात आज पहाटे एक वाजे नंतर मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेच आहे मात्र अनेक…
Read More » -
कोपरगाव तालुक्यात पावसाचा कहर,कृषी क्षेत्राचे काही कोटींचे नुकसान
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यात आज पहाटे एकच्या सुमारास पडलेल्या मुसळधार पावसाने कोपरगाव शहर परिसरासह तालुक्याला झोडपून काढले असून खडकी उपनगरातील…
Read More » -
कोपरगाव तालुक्यात मोठे खरीप नुकसान,शेतकऱ्यांचे मदतीकडे डोळे
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यात पावसाने गत ६५ वर्षातील सरासरी ओलांडली असून विक्रमी पाऊस झाला आहे.त्यामुळे नंतर नको झालेल्या पावसाने खरीप…
Read More » -
कोपरगावातील रस्त्याचा संपर्क तुटला,अन्य रस्त्याचा वापर करा-आवाहन
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली.कमी वेळेत सुमारे ६ ते ७ इंच पाऊस झाल्याने अनेक ओढे-नाल्याना…
Read More » -
पुढील…इतके दिवस अतिवृष्टीचा इशारा
न्यूजसेवा अ.नगर-(प्रतिनिधी) भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी…
Read More »