कृषी विभाग
-
एक रूपयात पीक विमा लाभ देणारे एकमेव राज्य-…या मंत्र्यांचा दावा
न्यूजसेवा शिर्डी- (प्रतिनिधी) एक रुपयात पीक विमा योजना ही राज्य शासनाने सुरु केलेली महत्त्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. शेतकऱ्यांना…
Read More » -
पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवा-कृषी अधिकारी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. इच्छूक शेतकऱ्यांनी ३१…
Read More » -
जिल्हा बँक एक राकमी कर्जफेड योजना राबवणार-…यांची माहिती
न्यूजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) अ.नगर जिल्हा सहकारी बँकेने थकीत शेती कर्जाबाबत एक रकमी कर्ज परतफेड योजनेचा एक क्रांतिकारी निर्णय काल झालेल्या…
Read More » -
जिल्ह्यात तृणधान्याच्या ६९ हजार मिनिकिटचे शेतकऱ्यांना मोफत वाटप
न्यूजसेवा अ.नगर (प्रतिनिधी) – कृषी विभागाच्या वतीने ‘शेत तेथे पौष्टिक तृणधान्य’ मोहीमेतर्गंत जिल्ह्यात तृणधान्य बियाणांचे ६९०६६ मिनिकिटचे मोफत वाटप करण्यात…
Read More » -
आरोग्यदायी जीवनासाठी भरडधान्यासोबत नियमित योगाभ्यास गरजेचा-माहिती
न्यूजसेवा शिर्डी-(श्रीरामपूर)- आरोग्यदायी जीवनासाठी दैनंदिन आहारामध्ये भरडधान्याचा नियमित समावेश असला पाहिजे.त्याचबरोबर प्रत्येकाने पंधरा मिनिटे योगाभ्यास केला पाहिजे असे मत श्रीरामपूरचे…
Read More » -
बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करा-आदेश
न्यूजसेवा मुंबई-(प्रतिनिधी) बोगस बियाणे विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या…
Read More » -
तालुक्यातील खरीप हंगाम बैठक,केवळ एक फार्स,कोपरगावातील घटना
न्यूजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे,खते वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे. निविष्ठांचा तुटवडा भासणार नाही याची…
Read More » -
खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते,बियाणे वेळेत उपलब्ध करून द्यावेत-सूचना
न्यूजसेवा अ.नगर- (प्रतिनिधी) खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे,खते वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे. निविष्ठांचा तुटवडा भासणार नाही याची…
Read More » -
जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक
न्यूजसेवा अ.नगर-(प्रतिनिधी) जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक ६ मे रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.खरीप हंगामामध्ये…
Read More » -
नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदतीसाठीं निकष बदलण्याची गरज-मागणी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना कठीण प्रसंगी मदतीसाठी विमा कंपन्यांनी निकष अत्यन्त कठीण लावले जात असल्याने शेतकऱ्यांना मदत मिळणे कठीण…
Read More »