जलसंपदा विभाग
-
निळवंडे प्रकल्पासाठी…या नेत्याने घेतली केंद्रिय मंत्र्यांची भेट
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) निळवंडे धरणाच्या कालव्यांचे व पोट कालव्यांची अस्तरीकरणाची कामे अद्याप पूर्ण झाली नसताना व त्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करणे…
Read More » -
…या तालुक्यांच्या अतिरिक्त पाणी वापरामुळे श्रीरामपूरची शेती उध्वस्त-आरोप
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) उन्हाळा हंगाम मे २०२४ च्या आवर्तन सुरू होऊन १७ ते १८ दिवस झाले परंतु अद्यापही श्रीरामपूर तालुक्यातील…
Read More » -
गोदावरी कालव्यात बसवा ०३ हजारांत डोंगळा,अधिकाऱ्यांचा अजब फतवा !
न्यूजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) “नाशिक जलसंपदा विभागाच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने एक अजब फतवा काढला असून त्यात त्यांनी,”ज्या शेतकऱ्यांना गोदावरी कालव्यांवर…
Read More » -
उजनी उपसा जलसिंचन योजना सुरु राहणार-माहिती
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) रांजणगाव देशमुख,जवळके,धोंडेवाडी,वेस,सोयगाव,अंजनापूर,बहादरपूर,मनेगाव आदी गावातील व परिसरातील शेती व शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असलेली रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना दुसऱ्या…
Read More » -
गोदावरी कालव्यांचे आवर्तन लांबले,शेतकरी हैराण,संताप व्यक्त !
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) गोदावरी कालव्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे ०६ फेब्रुवारी रोजी कालव्यांना सुटणारे आवर्तन तब्बल दहा दिवस उशिरा सुटले होते…
Read More » -
निळवंडे कालव्यांना दुसरे आवर्तन द्या-…यांची मागणी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) निळवंडे धरणाचे कामासह निळवंडे कालवा कृती समितीच्या याचिकेत उच्च न्यायालयाच्या छ.संभाजीनगर यांचे आदेशाने गत वर्षी ३१ मे…
Read More » -
वळण योजनांसाठी सरकारने पुढाकार घ्यावा-मागणी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) नगर-नाशिकमध्ये बहुतांशी धरणे बांधून शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे.ज्यावेळी धरणांची निर्मिती झाली त्यावेळी सिंचनासाठी बारमाही पाणी मिळत…
Read More » -
गोदावरी कालव्यास तातडीने पाणी सोडा-शेतकरी कृती समिती
न्यूजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने नुकतीच गोदावरी डाव्या कालव्यावर नव्याने सुरू असणाऱ्या बांधकामास भेट…
Read More » -
दुष्काळ हटविण्यासाठी छोट्या नद्याजोड मार्ग गरजेचा -मागणी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव मतदार संघातील मौजे वेस येथील बंधाऱ्यातून शेतीच्या व पिण्याच्या पाण्याकरिता धोंडेवाडी,जवळके,शहापूर व बहादराबाद या गावांचे पाझर…
Read More » -
…’त्या’ पाणी बचतीबाबत कृती समितीला यश,शेतकऱ्यांत समाधान !
न्यूजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) दुष्काळात जायकवाडी धरणासाठी पुरेसा धरण साठा नसल्याने नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून सुमारे ८.६४० अब्ज घनफूट (टीएमसी)…
Read More »