आंदोलन
-
…या अविवेकी नेत्यांच्या वक्त्यव्यामुळे मराठा व इतर समाजात तेढ-आरोप
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) अविवेकी नेत्यांच्या वक्त्यव्यामुळे मराठा व इतर समाजात तेढ-आरोपओबीसी समाजातील काही अविवेकी नेत्यांच्या वक्त्यव्यामुळे मराठा अन इतर समाजात तेढ…
Read More » -
… या पुतळ्याचे अखेर होणार लोकार्पण !
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण मंत्री महोदयांच्या उपस्थित व्हावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,पालकमंत्री,सामाजिक…
Read More » -
…’त्या’ आंदोलनाबाबत कोपरगावात झाला हा निर्णय
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी)मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यासह कोपरगाव येथे देखील मराठा समाजाच्या वतीने,’आमरण उपोषण’ सुरु असताना नुकतीच खा.सदाशिव लोखंडे माजी…
Read More » -
लोकशाहीर साठे पुतळ्याचे अनावरणाचे नियोजन करा-या नेत्याची सूचना
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव शहरातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण करण्यासाठी नियोजन करून मातंग समाजाच्या उर्वरित मागण्या तातडीने…
Read More » -
मराठा आरक्षण आंदोलन,कोपरगावात नेत्यांची मांदियाळी,पर्याय दृष्टीपथात दिसेना !
न्यूजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यासह कोपरगाव येथे देखील मराठा समाजाच्या वतीने,’आमरण उपोषण’ सुरु असताना आज सकाळी…
Read More » -
‘मराठा समाज आरक्षण’ आंदोलन कर्त्यांनी प्रकृती खालावली !
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यासह कोपरगाव येथे देखील मराठा समाजाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे या…
Read More » -
कोपरगावातील…या पुतळ्याच्या अनावरणासाठी आंदोलन !
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अधिकृत शासकीय अनावरण करण्याच्या रास्त मागणीसाठी आज अण्णाभाऊ साठे यांच्या…
Read More » -
विविध मागण्यांसाठी,’रास्ता रोको’आंदोलन
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी)कोपरगांव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे नुकतेच कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उजनी पाण्याने पाझर तलाव भरण्यासह विविध मागण्यांसाठी,’रास्ता रोको’ आंदोलन करण्यात…
Read More » -
‘मराठा आरक्षण’ऐरणीवर,कोपरगावात वाढता पाठींबा !
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी)राज्यातील अंतरवली जालना घटनेनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून या घटनेनंतर पुन्हा एकदा या मुद्यावरून रान पेटले जात…
Read More » -
…आधी सर्वोच्च न्यायालयाचे ५० टक्के आरक्षणाचे बंधन उठवा-मागणी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) शेकडो वेळा मांडणी करून व सांगूनही मराठा समाज किंवा इतर समाज विनाकारण राज्य सरकारच्या मागे लागले आहेत.ज्यांना आरक्षण…
Read More »