जलसंपदा विभाग
-
निळवंडेच्या पाण्याने शेवटचे पाझर तलाव भरा-अन्यथा आंदोलन
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) उत्तर अ.नगर जिल्ह्यासह सिन्नर तालुक्यातील सहा गावांना वरदान ठरणारा निळवंडे प्रकल्पाच्या दुसऱ्या चाचणीचे पाणी आवर्तन बंद न करता…
Read More » -
पाणी प्रश्नावर प्रांतिक वाद न करता रब्बीचे आवर्तन द्या-…या नेत्याची मागणी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) भंडारदरा धरण लाभक्षेत्रातील बिगर सिंचन पाणीपुरवठ्याचे तलाव कोरडेठाक पडण्याच्या मार्गावर असून दुर्दैवाने राज्य शासनाकडून वर्तमानात कोणतीही दखल…
Read More » -
राज्याचा सर्वांगीण विकासासाठी दुहेरी इंजिन सरकारची गरज-मुख्यमंत्री
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी)“राज्यात अडीच वर्षे असलेल्या सरकारच्या काळात सर्व प्रकल्प बंद होते मात्र आपण सत्तेत आल्यावर त्यालना दिली असून मोठ्या प्रमाणावर…
Read More » -
…या धरणात पुरेसे पाणी,नगर-नाशिकचा पाणी सोडण्यास विरोध
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) चालू वर्षी गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात सरासरीचे ४२ टक्केच पाऊस झालेला असून जायकवाडीचे पाणलोट क्षेत्रात सरासरीचे ८४ टक्के पाऊस…
Read More » -
निळवंडे कालव्याचे काम तातडीने करा-…यांची मागणी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) निळवंडे डाव्या कालव्याचे पुंछ भागातील काम तातडीने करून शेवटच्या लाभार्थ्यांच्या पाणी देण्याची जलसंपदा विभागाने व्यवस्था करावी अशी मागणी…
Read More » -
निळवंडे कालव्यातून…या तारखेपासून पाणी सोडणार-…या मंत्र्यांची माहिती
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातील कामांच्या त्रुटी न्यायालयीन आदेशाने दुरुस्त करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.त्यामुळे या कालव्यातून २७…
Read More » -
निळवंडे उपकालव्यांचे काम सुरु करुन बंधारे भरवा-कालवा कृती समितीची मागणी
न्यूजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे)निळवंडेच्या धरणाच्या लाभक्षेत्रातील डाव्या कालव्यावरील कोपरगाव व तळेगाव दिघे ब्रँच उपकालवे अजून जागोजागी मोठ्या प्रमाणावर अपूर्ण आहे.या दुष्काळी…
Read More » -
पाटपाण्याचे नियोजन असंवेदनशीलतेमुळे कोलमडले-आरोप
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) भंडारदरा धरणाचे शेतीचे आवर्तन सुरू होऊन अठरा दिवस उलटले तरी अद्याप श्रीरामपूर तालुक्यातील जवळपास तीस टक्के सिंचन बाकी…
Read More » -
…या मतदारसंघात दुष्काळ जाहीर करा-मागणी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) अवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव मतदार संघातील गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना तातडीने सुरु असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनातून सिंचनासाठी आवर्तन देऊन…
Read More » -
समन्यायीचे भूत बसणार नगरच्या मानगुटीवर-…यांचा इशारा
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) राज्य सरकारने आगामी दुष्काळी पार्श्वभूमीवर समन्यायी कायद्याचा बागुलबुवा करत जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसचे कार्यकर्ते जलसमाधी घेतील…
Read More »