जलसंपदा विभाग
-
शेतकऱ्यांना शेती सिंचनाचे पाणी मिळत नाही -…या नेत्याचा आरोप
न्युजसेवा कोपरगाव -(प्रतिनिधी) शेती सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता असतांना लाभार्थी शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळत नाही.आवर्तन सोडण्यापूर्वी आवश्यक असणारी कामे पूर्ण केली…
Read More » -
मांदाडे समितीच्या शिफारशीसाठी मुदतवाढ…!
न्युजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने समन्यायी पाणी वाटपाचा नवीन मांदाडे समितीच्या प्रसिद्ध केलेल्या अहवालातील शिफारशींवर हरकती घेण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत…
Read More » -
मांदाडे समितीच्या हरकतीसाठी ईमेल महत्वाचा-मागणी
न्युजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) मेंढेगिरी समितीचे अहवालाचे पुनःअवलोकनसाठी स्थापन केलेल्या मांदाडे समितीचा अहवाल सादर झालेला आहे.यावर महाराष्ट्र जलसंपदा विभागाने हरकती मागविल्या…
Read More » -
निळवंडे प्रकल्पाच्या बंदिस्त वितारिकांचे काम वेगाने सुरू-माहिती
न्युजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे कालवे दोन वर्षापूर्वी पूर्ण झाले असून…
Read More » -
मांदाडे समितीचा अहवाल मराठीत करून मुदतवाढ द्या-मागणी
न्युजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने त्या अहवालाचा प्राथमिक अभ्यास केला असुन जनतेकडुन अभिप्राय वा हरकती मागवण्यासाठी प्राधिकरणच्या संकेतस्थळावर तो…
Read More » -
दुष्काळी १३ गावांना पाण्यासाठी उजनी योजना ठरणार पूरक !
न्युजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील दुष्काळी असलेल्या नैऋतेकडिल रांजणगाव देशमुख,जवळके-धोंडेवाडीसह तेरा गावांना अंशतः दिलासा देणाऱ्या व जवळके-रांजणगाव देशमुख सह परिसरारील…
Read More » -
शेती सिंचन पाणी अर्जास मुदत वाढ द्या-मागणी
न्युजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) नाशिक जलसंपदा विभागाकडून गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांच्या अंतर्गत असलेल्या शेतकर्यांना सात नंबर पाणी मागणी अर्ज दि.६ मार्च २०२५…
Read More » -
दुष्काळी पाझर तलाव आधी भरून द्या,खा.वाकचौरेंकडे केली मागणी
न्युजसेवा कोपरगाव (प्रतिनिधी)उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचे सुमारे सहा टी.एम.सी.पाणी दुष्काळी भागात तीन आवर्तनात द्या…
Read More » -
भंडारदरा धरणातून…इतकी आवर्तने सोडणार !
न्युजसेवा शिर्डी,(प्रतिनिधी) भंडारदारा प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून उन्हाळ्याचे तीन आणि रब्बीचे एक आवर्तन करण्यावर जलसंपदा मंत्री (गोदावरी व…
Read More » -
गोदावरीचे चौथे आवर्तन ठरणार मृगजळ !
न्युजसेवा कोपरगाव (नानासाहेब जवरे) गोदावरी खोऱ्यात डावा व उजवा कालवा खोऱ्यात तीन आवर्तने सोडण्यात येतील अतिरिक्त पाणी बचत झाल्यास चौथे…
Read More »