जलसंपदा विभाग
-
कालव्यांचे आवर्तन,’बैल गेला अन् झोपा केला ‘
न्यूजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रात सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात यावे अशी शेतकऱ्यांची वारंवार मागणी केली असताना त्याकडे जलसंपदा विभागाने…
Read More » -
निळवंडे धरणाची उंची वाढवा;मग पाणी इतरांना वाटा-आवाहन
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) उत्तर नगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील असे एकूण १८२ दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणातील पाणी अद्याप दुष्काळी गावांना…
Read More » -
रब्बी पिकांना मागणी अर्ज भरा -…यांचे आवाहन
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम सन २०२५-२६ करीता पाटबंधारे विभागाकडून अधिकृत जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले…
Read More » -
आगामी जिल्हा परिषद निवडणूक पाहून चारीचे भूमिपूजन !
न्यूजसेवा कोपरगाव -(नानासाहेब जवरे) निळवंडे कालव्यांचे काम अद्याप संपलेले नसताना व चारी क्रं.०४ ची नाशिक येथील सी.डी.ओ.मेरी कडून कुठलीही मंजुरी…
Read More » -
..’त्या ‘ दुष्काळी गावांना मिळणार पाणी-माहिती
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) निळवंडे कालवा कृती समितीच्या उच्च न्यायालयातील लढयास यश येवून 31 मे 2023 रोजी निळवंडे धरणाच्या उजव्या डाव्या अशा…
Read More » -
रब्बीवरच सर्व मदार,अधिकाऱ्यांनी काटेकोर नियोजन करा-सूचना
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील खरीप पिकांचा परतीच्या पावसाने बोऱ्या वाजला आहे.आता सर्व मदार रब्बी पिकांवर असल्याने जलसंपदा विभागाने आगामी रब्बी…
Read More » -
…या तालुक्याच्या पूर्व भागातील पाझर तलाव भरले !
न्यूजसेवा कोपरगाव -(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागात अद्याप पाऊस पुरेशा प्रमाणावर झालेला नसताना पालखेड धरणातून कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पाझर…
Read More » -
दुष्काळी पाझर तलाव भरण्यासाठी… ही योजना सुरू !
न्युजसेवा कोपरगाव -(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील नैऋतेकदील दुष्काळी ११ गावांना वरदान ठरणाऱ्या उजनी उर्फ रांजणगाव देशमुख उपसा सिंचन योजनेच्या पाहिल्या…
Read More » -
…या मंत्र्यांच्या आ.काळेंना शुभेच्छा!
न्युजसेवा कोपरगाव -(प्रतिनिधी) कोकणातील उल्हास खोऱ्यातील व वैतरणा खोऱ्यातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी उल्हास-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्प कार्यालयाचा उद्घाटन समारंभ…
Read More » -
दुष्काळी गावांच्या नदीजोड योजनेला मुहूर्त कधी !
न्युजसेवा कोपरगाव -(नानासाहेब जवरे) निळवंडे धरणाचे पाणी कालवा कृती समितीने न्यायिक लढ्याच्या मार्गाने आणून दोन वर्षे उलटली आली आहे.अनेक…
Read More »