आंदोलन
-
…’त्या’ आंदोलनाचा नागरिकांना फटका,आंदोलन सुरूच…!
न्युजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील गोदावरीतीरी असलेल्या धारणगाव येथील तलाठी धनंजय गुलाब पऱ्हाड आणि त्यांचा सहकारी सागर उर्फ बबलू सुरेश चौधरी…
Read More » -
आदिवासींचे बिऱ्हाड तहसीलदारांच्या पाठीवर…!
न्युजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) जलसंपदाच्या नाशिक विभागाने त्यांच्या गोदावरी डाव्या कालव्याच्या रवंदे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासींची अतिक्रमणे सात दिवसात काढून घ्यावी…
Read More » -
आत्महत्या थांबविण्यासाठी कर्ज व वीजबिल माफी द्या-…मागणी
न्युजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी कैलास नागरे यांनी शेती प्रश्नावरून आपलं आयुष्य संपवलं.पंचक्रोशीत पाण्याचा तुटवडा असल्याचं त्यांनी आपल्या आत्महत्या…
Read More » -
उच्च न्यायालयाचा आदेश धुडकावून निविदा प्रक्रिया सुरू-शेतकऱ्यांत संताप
न्युजसेवा कोपरगाव -(प्रतिनिधी ) श्रीरामपूर तालुक्यातील नऊ गावच्या शेतकऱ्यांच्या जमिनी जवळपास सात हजार पाचशे एकर मूळ शेतकऱ्यांच्या वारसांना देण्याचा…
Read More » -
लाचखोर तलाठ्यास वाचविण्यास तलाठी संघटना सरसावली…!
न्युजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील गोदावरीतीरी असलेल्या धारणगाव येथील तलाठी धनंजय गुलाब पऱ्हाड आणि त्यांचा सहकारी सागर उर्फ बबलू सुरेश…
Read More » -
सरपंच देशमुखांच्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे पण अन्य आरोपींचे काय-रघुनाथ दादा
न्युजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा समोर आला आहे.त्यामुळे यातील प्रमुख आरोपी…
Read More » -
….येथील महाबोधी महाविहार आमच्या ताब्यात द्या-मागणी
न्युजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) बुद्धगया येथील महाबोधी महाविहार म्हणजे भारतासह जगभरातील बौद्धांचे प्रमुख तीर्थक्षेत्र असून या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही.ते…
Read More » -
कर्जमुक्ती करा अन्यथा कृषी आयुक्तांना घेराव अटळ-ऍड.काळे यांचा इशारा
न्युजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) राज्यातील शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप महायुतीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कर्जमुक्ती करून विजबिलाचा उतारा कोरा करावा अन्यथा आगामी १९ मार्च…
Read More » -
शेतकरी कर्जमाफी अभियानासाठी कोपरगावात बैठक
न्युजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) राज्यातील शेतकऱ्यांना विधानसभा निवडणूकपूर्व संपूर्ण कर्जमाफी जाहीर केल्याप्रमाणे सरकारने आपले आश्वासन पूर्ण करावे व राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा कलंक…
Read More » -
उजनी योजनेद्वारे पाझर तलाव भरून द्या -…या संरपचाची मागणी
न्युजसेवा कोपरगाव- (प्रतिनिधी) निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील बहुतांशी पाझर तलाव,गाव बंधारे,के.टी.वेअर भरणार असले तरी अंजनापुर (पूर्व),जवळके,धोंडेवाडी, बहादराबाद,शहापूर आदी गावातील…
Read More »